समानतेच्या गप्पा मारताना ..
स्वत: ची जात..धर्म..पंथ
विसरता आलेच पाहिजे
स्वत: ची जात..धर्म..पंथ
विसरता आलेच पाहिजे
अन्यायाचा राग असेल तर
स्वत: करत असलेले न्याय
तपासले पाहिजेत रोज रोज
स्वत: करत असलेले न्याय
तपासले पाहिजेत रोज रोज
ईतरांची चुक शोधतांनाही
स्वत: केलेल्या चुका पण
आठवता आल्या पाहिजेत
स्वत: केलेल्या चुका पण
आठवता आल्या पाहिजेत
दिन ..दु:खी ,गरीबां बद्दल
आस्था दाखवत असाल
तर ह्रुदयापासुनच हवी
आस्था दाखवत असाल
तर ह्रुदयापासुनच हवी
आपण चा'गले अभिनेते
असलो तरी... निसर्गही
उत्तम परीक्षक असतो !
असलो तरी... निसर्गही
उत्तम परीक्षक असतो !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा